Author: Team Avaantar

अजित गोगटे पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांनी अनुकूल बातमी द्यावी, यासाठी त्यांना रोख रक्कम भरलेल्या कागदी लिफाफ्याच्या स्वरूपात राजरोस लाच देणे हे मुंबईच्या पत्रकारक्षेत्रात एकेकाळी कसे निंद्य मानले जात नसे, त्याविषयीचा अनुभव मी आज सांगणार आहे. ही घटना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे. त्यावेळी मी `दै. लोकसत्ता`मध्ये नोकरीला होतो. त्या काळात कल्याणजवळील मोहने येथे (रेल्वे स्टेशन आंबिवली) ‘नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन’ (NRC) कंपनीचा मोठा कारखाना होता. दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांची तेथे कामगार संघटना होती. कामगारांच्या मागण्यांवरून कारखान्यात दीर्घकाळ धुसफूस सुरू होती. कंपनीने टाळेबंदी केली. अशा परिस्थितीत त्यावर्षीच्या स्वतातंत्र्यदिनी कामगारांनी, पोलिसांनी परवानगी नाकारूनही, बंद कारखान्याच्या गेटवर सभा घेतली. प्रक्षोभक भाषणांनी वातावरण तापले. दंगल…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण पाठीवर आणि पोटावर करण्याची आसने पाहिली. आसन हे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवन जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते, तशीच योग विद्या सुद्धा अत्यंत आवश्यक असते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे पाहूयात. मकरासन मकरासन करताना पोटावर झोपून दोन्ही हात हनुवटीवर लावायचे आणि पायात थोडेसे अंतर ठेवायचे. नंतर ते गुडघ्यामध्ये दुमडायचे आणि दीर्घ श्वास घेऊन पाय कमरेच्या खालच्या भागावर लावायचे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. मेरूदंड मजबूत होतो, पाठदुखी दूर होते. शिवाय, सायटिकासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक आहे. शलभासन हे आसन करण्यासाठी पोटावर झोपायचे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ||14|| की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥139॥ जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण |…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 15 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 14:08; नक्षत्र : मूळ 12:59 योग : वैधृती 07:16; करण : कौलव 26:22 सूर्य : कर्क; चंद्र : धनु;  सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून दबाव आणला जाईल. मात्र त्याचवेळी नवीन कामाची जबाबदारीही तुमच्याकडे सोपवण्यात येईल. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात…

Read More

सायली कान्हेरे श्रावण सुरू झाला की, उपासतापासही सुरू होतात. नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, मग सुरुवात होते, उपवासाचे नवनवे पदार्थ शोधायला. फराळी मिसळ हा नेहमीचाच, पण हॉटेलमध्ये मिळणारा उपवासाचा पदार्थ घेऊन आले आहे. हा पदार्थ करायला एकदम सोप्पा आहे आणि खूप स्वादिष्ट आहे. साहित्य साबुदाणा 1 वाटी, दाण्याचे कूट अडीच वाटी, उकडलेले बटाटे, मिरच्या 2, कोकम 5-6, साखर 4 चमचे, मीठ चवीनुसार, लाल तिखट 1 चमचा, तूप 4 चमचे, जिरं 2 चमचे, कोथिंबीर (चालत असेल तर) बारीक चिरलेली मूठभर, दाणे 1/4 वाटी, बटाट्याचा चिवडा 1 वाटी, ओलं खोबरं 1/2 वाटी. पुरवठा संख्या – दोघांसाठी तयारी साठी लागणारा…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥12॥ या राजाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥125॥ तो गाजत असे अद्भुतु | दोन्ही सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 14 श्रावण शके 1947; तिथि : एकादशी 13:11; नक्षत्र : ज्येष्ठा 11:22 योग : ऐंद्र 07:23; करण : बव 25:44 सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 11.22; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 मंगळागौरी पूजन पुत्रदा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. हे बदल सरकार किंवा व्यवस्थेकडून केले जातील, ज्यामुळे समस्यांमध्ये भर…

Read More

रश्मी परांजपे मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जाणवायला लागली, हे लक्षात घेतले. तसेच प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पूर्व-प्राथमिक शिक्षण गरजेचे असल्याचे आपल्याला समजले. बाळाच्या जन्मानंतर वर्षभरातच पालकांची शाळा-शोध मोहीम सुरू होते. मुलाच्या शालेय शिक्षणाचा आरंभ यशस्वी होण्यासाठी खालील निवडक मुद्द्यांचा आवर्जून विचार करणे नक्कीच यथार्थ ठरेल. शाळा घराजवळ असावी घर आणि शाळा यातील अंतर फार असेल तर, शाळेत पोहोचायला साहजिकच जास्त वेळ लागतो, त्यामुळे मुलं कंटाळण्याची शक्यता असते. म्हणून शाळा शक्यतो घराजवळ असावी. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा आईवडील आणि घरातील कुटुंबीय यांच्यापासून दूर राहण्याची त्यांची पहिलीच वेळ असते. साहजिकच मुलं बावरतात आणि…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् । पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ।।10।। वरी क्षत्रियांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु | भीष्मासी पैं ।।115।। आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें । येणें पाडें थेंकुलें…

Read More

डॉ. किशोर महाबळ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अतिदक्षता विभागात काम करत असताना खूपच गंभीर दिसत होता. एका ज्येष्ठ डॉक्टर प्राध्यापकाने ते पाहिले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या तणावाचे कारण विचारले. एका विद्यार्थ्याने उत्तर दिले, “सर, सध्या आमची ड्युटी ही आयसीयूमध्ये असल्याने आम्ही तिथे काम करत असतो. मात्र अनेकदा आम्हाला विविध प्रकारचा तणाव, नैराश्य, चिंता, निद्रानाश, असहायता यांचा अनुभव येत आहे, त्यामुळेच आम्ही खूप थकलो आहोत. या सगळ्या परिस्थितीत आपण एखादा चुकीचा निर्णय तर घेणार नाही नं? अशी भीती देखील सध्या आमच्यावर अधिराज्य गाजवत आहे. खरंतर, यामागचं कारणही आम्हाला माहीत आहे की, हॉस्पिटलच्या ज्या विभागात आम्ही सध्या कार्यरत आहोत त्या आयसीयूमध्ये अनेक…

Read More