Author: Team Avaantar

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण कुठल्या त्वचा प्रकारासाठी कुठली उत्पादने वापरावीत, ते पाहिले. आता आपण पारंपरिक घरगुती उपाय बघूया, जे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. आपल्याकडे नवजात बालकाला आंघोळ घालताना बेसन पीठात दूध मिसळून ते त्या बालकाच्या अंगाला चोळतात. तसेच, साबणाचा शोध लागण्यापूर्वी स्त्री, पुरुष आंघोळीसाठी उटण्याचा वापर करायचे. ती परंपरा पुढे नेत आपण अजूनही दिवाळीत का होईना, पण उटणे लावून आंघोळ करतो. आपल्याकडे आयुर्वेदात विविध प्रकारची उटणी बनवायच्या प्रक्रिया लिहिलेल्या आढळतात. घरगुती साहित्य वापरून बनवलेले Mask हे आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. काही Maskमुळे त्वचेवर Cleansing effect होतो; म्हणजेच त्वचा स्वच्छ होते. काहींमुळे वाफ घेतल्यावर रंध्रे खुली…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन फार पूर्वीपासून सोशल मीडिया वापरला जात होता! पण त्याची साधने वेगवेगळी होती. चांगल्या पद्धतीले समाजाने कसे जगले पाहिजे? किंवा समाजप्रबोधन हे सोशल मीडियाचे प्रमुख अंग. पूर्वी आपला सोशल मीडिया कसा होता, हे समजून घेऊयात! जगातील सोशल मीडियाचे सर्वात प्रथम, उत्तम उदाहरण म्हणजे आपले, महर्षी ऋषी नारद मुनी. त्यांचा तिन्ही लोकी संचार! माहितीचे भांडार म्हणजे महर्षी नारद मुनी आणि विविध माहिती सगळ्यांना पोहोचविण्याचे कार्य ते करीत असत. हां, आता कधी कधी नको ती माहिती, नको त्या ठिकाणी देऊन, महर्षी नारद मुनी त्या काळी वेगळीच परिस्थिती निर्माण करत असत, ही बाब वेगळी. गंमत म्हणजे, आता सुद्धा सोशल मीडियावरून कळत-नकळत…

Read More

शीला जोशी साहित्य वडीच्या अळूची पाने – 10 बेसन -1 वाटी तांदळाची पिठी – पाव वाटी चिंचेचा कोळ – 4 चमचे गूळ – चवीनुसार हळद – अर्धा चमचा तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार तेल – तळण्यासाठी, फोडणीसाठी नारळ – 1 मोठा फोडणीचे साहित्य वडीचा मसाला धणे – 50 ग्रॅम जिरे – 50 ग्रॅम काळीमिरी पावडर – अर्धा टी-स्पून दालचिनी पावडर – पाव टी-स्पून लवंग – 4 नग पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : अर्धा तास शिजवण्याचा वेळ : अळूवडीचा उंडा वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे अळूवडी तळण्यासाठी 10 मिनिटे नारळाच्या दुधात अळूवडी शिजवण्यासाठी 10…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ।।20।। तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥164॥ मग सरिसेपणें उठावले | दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥165॥ तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रलयांत जलधर । अनिवार कां ॥166॥ तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊन मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ||167|| तंव संग्रामीं सज्ज…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 17 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 14:12; नक्षत्र : उत्तराषाढा 14:27 योग : आयुष्मान 28:08; करण : विष्टी 25:51 सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नारळी पौर्णिमा (पौर्णिमा प्रारंभ – दुपारी 02:12) जिवंतिका पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्याच्या मदतीने महत्त्वाचे कामही पूर्ण…

Read More

वेद बर्वे भारतीय पोस्टाची 50 वर्षं जुनी रजिस्टर्ड पोस्टसेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार, अशी बातमी फ्लॅश झाली आणि साहाजिकच त्या लाल-काळ्या पत्रपेटीसोबत असलेल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आताचे सगळे ‘मिस्ट्री बॉक्स’ किंवा ‘मॅजिक बॉक्स’ ज्याच्यासमोर फिके पडतील, अशा त्या ‘पोस्ट बॉक्स’मधून, केवळ शब्दांचाच नाही तर, भावनांचाही प्रवास घडताना अनुभवायला मिळणं, हे खरोखरच आमच्या पिढीचे भाग्य म्हणावे लागेल. Early 90’s मध्ये, मी माझ्या आजोबांना (आईच्या वडिलांना) नियमितपणे पत्रव्यवहार करताना पाहिलं आहे. कालांतराने घरी लॅण्डलाइन फोन आला, मात्र आजोबांची पत्र लिहिण्याची आवड आणि हौस काही कमी झाली नाही. टेलिफोनिक संभाषणापेक्षा लिखाणातून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं, असं ते म्हणत. बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः । धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥17॥ द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते । सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दध्मुः पृथक् पृथक् ।।18।। तेथ भूपती होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपती देख | महाबाहु ||151|| तेथ अर्जुनाचा सुतु…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 16 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 14:27; नक्षत्र : पूर्वाषाढा 14:00 योग : विष्कंभ 06:41, प्रीति 29:38; करण : गरज 26:24 सूर्य : कर्क; चंद्र : धनु 20:10; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 बृहस्पती पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस अपेक्षित लाभ मिळवून देणारा असेल. व्यवसायाच्या दृष्टीने एखादी चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार जातकांना एखादी चांगली…

Read More

अजित गोगटे पत्रकार परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांनी अनुकूल बातमी द्यावी, यासाठी त्यांना रोख रक्कम भरलेल्या कागदी लिफाफ्याच्या स्वरूपात राजरोस लाच देणे हे मुंबईच्या पत्रकारक्षेत्रात एकेकाळी कसे निंद्य मानले जात नसे, त्याविषयीचा अनुभव मी आज सांगणार आहे. ही घटना 1980च्या दशकाच्या पूर्वार्धातील आहे. त्यावेळी मी `दै. लोकसत्ता`मध्ये नोकरीला होतो. त्या काळात कल्याणजवळील मोहने येथे (रेल्वे स्टेशन आंबिवली) ‘नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन’ (NRC) कंपनीचा मोठा कारखाना होता. दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांची तेथे कामगार संघटना होती. कामगारांच्या मागण्यांवरून कारखान्यात दीर्घकाळ धुसफूस सुरू होती. कंपनीने टाळेबंदी केली. अशा परिस्थितीत त्यावर्षीच्या स्वतातंत्र्यदिनी कामगारांनी, पोलिसांनी परवानगी नाकारूनही, बंद कारखान्याच्या गेटवर सभा घेतली. प्रक्षोभक भाषणांनी वातावरण तापले. दंगल…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण पाठीवर आणि पोटावर करण्याची आसने पाहिली. आसन हे आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जीवन जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज असते, तशीच योग विद्या सुद्धा अत्यंत आवश्यक असते. आता या लेखात आणखी काही आसने आणि त्यांचे शरीराला होणारे फायदे पाहूयात. मकरासन मकरासन करताना पोटावर झोपून दोन्ही हात हनुवटीवर लावायचे आणि पायात थोडेसे अंतर ठेवायचे. नंतर ते गुडघ्यामध्ये दुमडायचे आणि दीर्घ श्वास घेऊन पाय कमरेच्या खालच्या भागावर लावायचे. या आसनाचे अनेक फायदे आहेत. मेरूदंड मजबूत होतो, पाठदुखी दूर होते. शिवाय, सायटिकासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक आहे. शलभासन हे आसन करण्यासाठी पोटावर झोपायचे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली ठेवायचे…

Read More