Author: Team Avaantar

रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ आरोग्यदायी संतुलित जीवनशैली अमलात आणणे नितांत आवश्यक आहे, हे वास्तव लक्षात घेतले. या लेखात आपण आबालवृद्धांचे मानसिक ताणतणाव याबाबत जाणून घेणार आहोत. पूर्वी फक्त वयस्कर लोकांना मनोविकार समस्या असायच्या. आता मात्र किशोरवयीन तसेच तरुण-प्रौढ या सर्वांनादेखील मानसिक ताणतणावांनी ग्रासलेले असल्याचे कटू वास्तव निदर्शनास येते. मानसिक ताणतणाव कोणालाच चुकलेला नाही. प्रत्येकालाच ताणतणावमुक्त जीवन जगावेसे वाटते. वयोमानानुसार वर्गीकरण आयुर्वेदात मनुष्याचे आयुर्मान 100 वर्षे धरून वयाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था : जन्मापासून 16 वर्षांचा कालावधी मध्य अवस्था : 17 ते 70 वर्षांचा कालावधी वृद्ध अवस्था : 70 वर्षांनंतर सुरुवात आपल्या जीवनशैलीत कालानुरूप बदल…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ. सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य…

Read More

हर्षा गुप्ते शेंगा डाळ साहित्य भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी शेंगदाणे – 3 टी-स्पून जीरं – अर्धा चमचा लसूण – 7-8 पाकळ्या कोथिंबिर – पाव वाटी मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.) कृती तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी. शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही. शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता कढईमध्ये…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे आधीच्या लेखामध्ये काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया. ताडासन ताडाचे झाड त्याच्या उंचीकरीता प्रसिद्ध आहे. या आसनात शरीराची अंतिम स्थिती ही ताडाच्या झाडाप्रमाणे उंच भासते, म्हणूनच या आसनाला ‘ताडासन’ असे नाव आहे. दोन्ही पाय एका रेषेमध्ये जवळ घ्या. म्हणजे, दोन्ही पायांचे अंगठे, टाचा, गुडघे एकमेकांजवळ करून सरळ उभे रहावे. दोन्ही हात शरीराजवळ सरळ ठेवावेत. आपली नजर डोळ्यासमोरील कुठल्याही काल्पनिक स्थिर बिंदूवर केंद्रित करावी. श्वास घेत हळूहळू दोन्ही हात शरीरासमोरून सरळ रेषेत डोक्याच्या वर न्यायचे. पायाच्या टाचाही त्याच लयीत जमिनीपासून वर उचलाव्यात, पायाच्या चवड्यावर उभे राहायचे. शरीर…

Read More

आराधना जोशी साहित्य पिवळी मूगडाळ – 1 वाटी उडदाची डाळ – 2 टेबलस्पून मीठ – चवीनुसार हिंग पावडर – पाव छोटा चमचा बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी हिरवी मिरची – 2 नग उकडून घेतलेले स्वीट कॉर्न – अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची – अर्धी वाटी किसलेले गाजर – अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो – पाऊण वाटी जिरं – 1 लहान चमचा हळद – अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा किंवा इनो – 1 टी-स्पून आलं – 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी बटर किंवा तेल – आवश्यकतेनुसार पुरवठा संख्या (Servings) : मध्यम आकाराचे 5 मूंगलेट तयारीस…

Read More

रश्मी परांजपे भाग – 2 मागील लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. मुलाची शाळेतील उपस्थिती शाळा सुरू झाल्यानंतर सबळ कारण असल्याशिवाय मुलाला गैरहजर ठेऊ नये. तथापि, मुलाला गैरहजर ठेवण्याची गरज वाटल्यास शिक्षिकेला पूर्व-कल्पना द्यावी. मुलाच्या आजारपणात साहजिकच शाळेत जायला जमणार नाही. अशा परिस्थितीत मुलाला औषधोपचार तसेच विश्रांतीची गरज असते. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलाला पूर्ण बरे वाटल्याशिवाय शाळेत पाठवू नये. तसेच ठोस कारण असल्याशिवाय मुलाला शाळा सुटण्यापूर्वी शाळेतून घरी नेऊ नये. मुलाला स्वच्छतेची सवय आपल्या मुलाला शाळेत शी-शू लागल्यावर सांगण्याची सवय लावावी. तसेच,…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते वसंत (Spring) हा शिशिर ऋतूनंतर येणारा आदान काळातील दुसरा ऋतू. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा म्हणजे वसंत ऋतू. महिने – चैत्र  आणि  वैशाख (Mid March to Mid May) भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. ऋतू वर्णन वसन्ते च समागत्य नराः कुसुमोत्सवम्। कुर्वन्ति परमां प्रीतिं, वनं दृष्ट्वा मनोहरम्॥ अर्थ – वसंत ऋतूच्या आगमनामुळे सर्व मनुष्यगण फुलांचे उत्सव साजरे करतात. सुंदर जंगले बघून सर्वजण…

Read More

रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणावांचे शरीर-मनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ काय करायला हवे, याबाबत जाणून घेणार आहोत. मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन मानसिक ताणतणाव हे सर्व मनोकायिक समस्यांचे मूळ कारण आहे. मानसिक ताणतणावांमुळे व्यक्तीचे जीवन वेदनामय होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन ताणतणावमुक्त असावे, असे वाटत असते. यासाठी ताणतणावांचे सुव्यवस्थापन करणे नितांत आवश्यक आहे. ताणतणाव सुव्यवस्थापन मानसिक ताणतणाव येऊ नये आणि काही कारणास्तव आलाच तर, त्यास यशस्वीरीत्या कसे तोंड द्यायचे, यासाठी आपण केलेला विश्लेषणात्मक अभ्यास आणि प्रयत्नपूर्वक उचललेली पावले, यांचा समावेश मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन या प्रक्रियेत करता येईल. हेही वाचा – Mental Health…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण काही घरगुती उपाय पाहिले, आता या लेखात सुद्धा आपण अजून काही घरगुती उपाय पाहू. बदाम, खसखस, चंदन या साहित्यापासून बनवलेले mask हे पूर्वापार वापरले जातात. या mask चा उपयोग Whitening आणि Nourishing साठी जास्त होतो. बदाम हा तेल, दूध, पावडर, उगाळून या कुठल्याही प्रकारे Mask मध्ये वापरता येतो. बदाम, खसखस यांच्या वाटलेल्या मिश्रणात भरपूर तेल आणि प्रथिने असतात. तर, चंदनाचा लेप हा थंडाव्यासाठी वापरला जातो. या तिघांची पावडर समप्रमाणात घेऊन त्यात दूध / साय / मध / तूप हे घालून चेहऱ्याला लावावे. कोरडे झाले की, चेहरा धुवून टाकावा. चेहऱ्याची त्वचा तजेलदार होऊन मुलायम व्हायला मदत…

Read More

सायली कान्हेरे रात्री जेवायला काय करू? हा प्रश्न जागतिक आहे, असं मला वाटते. पटकन होणारा आणि टेस्टी लागणार पदार्थ पाहिजे असतो, पण गाडी खिचडीवर अडते. म्हणून आज टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात झटपट होणारा चविष्ट पदार्थ सांगणार आहे… तो आहे कॉर्न पुलाव (Corn Pulao)! हा भाताचाच प्रकार आहे आणि घरच्यांना नक्कीच आवडेल… साहित्य बासमती तांदूळ – 1 वाटी कॉर्न – 1 वाटी कांदा – 1 मध्यम आकाराचा टोमॅटो – 1 मध्यम आकाराचा लसूण – 3 पाकळ्या आले – 1 इंच हिरव्या मिरच्या – 2 गरम मसाला – 2 टेबल स्पून हळद – 1/4 चमचा मीठ – चवीनुसार बटर – 2…

Read More