Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जैसें मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥29॥ तैसें देवा तूतें । पुसिजतसें आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधि ॥30॥ तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे ॥31॥ श्रीभगवानुवाच : लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥3॥ या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥32॥ जे…
रश्मी परांजपे मागील लेखात आपण विद्यार्थ्यांप्रती शाळेच्या जबाबदाऱ्यांबाबत प्राथमिक माहिती घेतली. या आणि पुढील काही लेखांत आपण शाळेच्या जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत. शाळेच्या जबाबदाऱ्या म्हणजे पर्यायाने मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि सेविका यांच्या जबाबदाऱ्या होत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षणामध्ये या जबाबदाऱ्या जाणून घेताना आपण शालेय व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियोजित उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षा अशा अनेक बाबींचा विचार करणार आहोत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांचा शालेय प्रवेश. आता आपण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून सुरुवात करूयात. शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेश प्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. मुख्याध्यापिकेला प्रवेशाबाबतचे नियोजन एक महिना अगोदर सुरू करावे लागते. यातील काही ठळक…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा ना तरी झकवीतु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें । हे अवगमतां निरुतें । जाणवेना ॥16॥ म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥17॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥18॥ देखें रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥19॥ तैसें सकळार्थभरित । तत्व…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा अर्जुन उवाच : ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥1॥ मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥1॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी ॥2॥ तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता ॥3॥ हां गा…
डॉ. प्रिया गुमास्ते (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टन्ट) आनंद आणि उत्साहात पार पडलेल्या वसंत ऋतूतील महिन्यांनंतर हळूहळू ऊन जाणवू लागते आणि ग्रीष्म ऋतू सुरू होतो. महिने : ज्येष्ठ आणि आषाढ (Mid May – Mid July) ऋतुवर्णन तीक्ष्णांशुरतितीक्ष्णांशुर्ग्रीष्मे सङ्क्षिपतीव यत् ॥26॥ प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते । ग्रीष्मात (उन्हाळ्यात) सूर्यकिरण शक्तिशाली (तीक्ष्णांशु) होतात. नदीकाठ सुकतात आणि वनस्पती निर्जीव दिसू लागतात. या ऋतूत व्यक्तीची शक्ती कमी होते. पाचक अग्नि सौम्य स्थितीत असतो. सूर्य अताशी पुष्पासारखा लाल दिसतो आणि पाण्याचा साठा आटत जातो. झाडाची पाने गळून पडतात आणि आजूबाजूला हिरवळ नसते. सर्व सजीव प्राणी त्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याच्या स्रोतांचा शोध घेतात. हेही वाचा…
रविंद्र परांजपे मागील लेखात आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा गरजेची आहे, ही प्राथमिक बाब समजून घेतली. मनात आरोग्याची इच्छा असेल तर, मार्ग नक्कीच सापडतो, ही बाब देखील आपण लक्षात घेतली. पण प्रत्यक्षात मात्र असे होताना दिसत नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, निरामय आरोग्य प्राप्तीची नुसती इच्छा पुरेशी नाही तर, त्यासाठी आणखीन एक मुलभूत बाब आवश्यक आहे… आणि ती म्हणजे स्वतःसाठी पर्यायाने आरोग्यासाठी वेळ काढणे आणि हाच या लेखाचा विषय आहे. वेळेची उपलब्धता आपल्या सर्वांनाच, आपल्यातील प्रत्येकाला एका दिवसाचे 24 तास उपलब्ध आहेत. आता या उपलब्ध वेळेचा विनियोग करण्याचे प्रत्येकाचे गणित वेगवेगळे असते. हेही वाचा – निरामय आरोग्य प्राप्तीसाठी…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा सांगे सूर्याचां घरीं । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥361॥ देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥362॥ जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि ॥363॥ जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥364॥ पार्था नवल हें पाहीं…
लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण काही ingredients तसेच काही trends बद्दल माहिती घेतली. आता या लेखात आपण Sunscreen बद्दल माहिती आणि काही tips बघू. आपण आपल्या रोजच्या skin care routine मध्ये Sunscreen चा उल्लेख केला आहे. सूर्याचे UVB आणि UVA rays हे त्वचेसाठी हानीकारक आहेत. UVA Rays हे UVB Rays च्या तुलनेत जास्त हानीकारक असतात, ते त्वचेत खोलवर जाऊन नुकसान करतात. ज्यामुळे त्वचेला Pre-mature aging, Pigmentation, Sun burn इत्यादी समस्यांना तोंड द्यायला लागू शकते. म्हणूनच Sunscreen चा वापर हा अनिवार्य आहे. Sunscreen उत्पादनांवर SPF असे लिहिलेले असते, त्याचा अर्थ आहे. ‘Sun Protection Factor’. सामान्यतः SPF ची ताकद ही नंबरमध्ये…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥345॥ देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥346॥ म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥347॥ इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥67॥ ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय! नुकताच गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सर्वांनी साजरा केला. मी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी माहेरी जायला निघाले होते… विरार स्टेशनपाशी आले… एका दुकानात कडक बुंदीचा मोठा लाडू दिसला. चेहऱ्यावर हसू आलं… मी तो लाडू बाप्पासाठी विकत घेतला अन् फ्लॅशबॅकमध्येच गेले… एका मराठी नाटकाच्या तालमी सुरू होत्या. खूप मोठे नामवंत दिग्दर्शक होते. सरांच्या परवानगीने त्याचं नाव मी इथे सांगतेय… तर ते माझे लाडके सर सतीश पुळेकर! ही गंमत त्यांच्या लहानपणीची आहे… शेजारच्या दुकानात मोठा बुंदीचा विकायला ठेवला होता. लाडू तोही फुटबॉल एवढा मोठा! लहान मुलांना अशा गोष्टी पाहून त्याचं अप्रूप वाटतेच नाही…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
