Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥139॥ तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥ जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥140॥ तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटळ । अकाळींचें ॥141॥ कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥142॥ म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा ।…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥127॥ हे यज्ञोपकरण सकळ । नेणतसांते बरळ । अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती ॥128॥ इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥129॥ जे संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥130॥ हें सांडोनिया मूर्ख । आपणपेंयांलागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥131॥ जिहीं यज्ञु…
रश्मी परांजपे मागील लेखात आपण ‘विद्यार्थ्यांप्रती शाळेची जबाबदारी’ या विषयाची सुरुवात प्रवेशाबाबत शाळेची जबाबदारी या मुद्द्यापासून केली. या लेखात आपण प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी याबाबत जाणून घेणार आहोत. शालेय वर्ष जूनमधे सुरू होते आणि प्रवेशप्रक्रिया साधारणतः जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात सुरू होते. शाळेत एकंदर किती प्रवेश द्यायचे हे ठरवले जाते आणि त्यापैकी बरेच प्रवेश एप्रिल महिन्यात पूर्ण होतात. प्रवेशाच्या काही जागा राखून ठेवाव्या लागतात. अशा जागा तसेच नियोजित प्रवेश संख्येतील उर्वरित जागा यांचे प्रवेश शाळा सुरू होण्याच्या वेळेस पूर्ण केले जातात. एप्रिल महिन्याच्या अखेरीस प्रवेश पूर्ण झालेल्या मुलांच्या पालकांना माहितीपत्रक घेण्यासाठी बोलवावे लागते. आता आपण माहितीपत्रकात कोणते मुद्दे असणे आवश्यक आहे,…
माधवी जोशी माहुलकर नवरात्र म्हणजे आनंद, भक्ती, शक्ती, समर्पण, शांती, श्रद्धा, आस्था, उत्साह, सृजन… या नवरसांचे उधाण! पितृपक्षाचे पंधरा दिवस संपले की, आदिमायेचा हा जागर संपूर्ण भारतात भक्तिमय वातावरणात पार पाडतो. नवरात्राचे हे नऊ दिवस नवनवीन संकल्प, सिद्धी पूर्णत्वास नेण्याचे दिवस! या नऊ दिवसांत आदिमायेच्या विविध रुपांचा संचार सर्वत्र दिसून येतो. या नऊ दिवसांच्या उत्सवात देवीच्या शक्तिपीठांमध्ये त्या जगद्जननीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून भक्तजनांच्या अलोट गर्दीचा पूर आलेला दिसतो. अलीकडच्या काळात तर नवरात्रीचा हा उत्सव साजरा करण्याचे नवनवीन ट्रेण्ड दृष्टीस पडतात. त्यातील एक म्हणजे नऊ रंगाचे नऊ दिवस… त्याप्रमाणे कपडे परिधान करणे! मला आठवते त्याप्रमाणे साधारणपणे विसेक वर्षांपूर्वी नऊ दिवसांच्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशीं ॥113॥ तैशीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥114॥ ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां । परी कल्पांतींही सर्वथा । प्राणिगण हो ॥115॥ म्हणऊनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥116॥ जैसें जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण…
डॉ. किशोर महाबळ नव्या पिढीतील लक्षावधी विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दरवर्षी शाळेत मोठ्या उत्साहाने तसेच उमेदीने येतात. हे सर्वचजण कोणत्याना कोणत्या असामान्य अशा निसर्गदत्त क्षमतेने संपन्न असतात. बुद्धिमत्ता, क्षमता, कला, कौशल्ये, अनुभव, आकलन, समजूतदारपणा, शहाणपण याबाबतीत सर्वचजण वेगळे आहेत. प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक वातावरणातून येणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांमध्ये तर काही वेगळेच असामान्य गुण असतात आणि म्हणूनच तर, ते सर्व समस्यांचा सामना करीत शिकण्यासाठी शाळेत येतात. या सर्वांच्यात प्रकर्षाने कोणता ना कोणता तरी एक किंवा अनेक गुणही असतात. मुख्य म्हणजे, या साऱ्याजणांना आपल्यातील या सर्व गुणांपैकी, क्षमतांपैकी कोणत्यातरी एका गुणाचे, क्षमतेचे वर्गात आणि शक्य झाले तर, शाळेतील सर्वांसमोर वर्षांत एकदातरी कौतुक होईल,…
यश:श्री मनुष्य हा सुरुवातीपासूनच प्राणीमित्र. मंदिराच्या कोरीव कामात, विविध उत्खननात तसेच विविध लेण्यांमधील चित्रांमध्ये याचा प्रत्यय येतो. आजही कुत्रे, मांजरी, पक्षी, मांजरे पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण लहानापासून थोरांपर्यंत सर्वांना आकर्षण असते ते हत्तीचे! या अजस्त्र प्राण्यालाही मानवाने अंकित केले आहे. या हत्तींचे पालन राजेमहाराजांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात होत असे. हत्तीवरील अंबारीतून राजेमहाराजे फिरत असत. त्याचप्रमाणे युद्धातही याचा वापर केला जात असे. थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा हत्तीसंदर्भातील एक लेख अलीकडेच वाचनात आला. त्यात त्या म्हणतात, हत्तीचा मोठा आकार, युद्धातील त्याचे शौर्य आणि त्याच्या देखभालीसाठी येणारा प्रचंड खर्च पाहता, त्याकाळी ते केवळ सरदार आणि राजेमहाराजांच्या अखत्यारित असत. त्यातही पांढरा…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा देवान् भावयतानेन ते देवाः भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यय ॥11॥ जें येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थांतें देती ॥95॥ या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥96॥ तुम्हीं देवतांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥97॥ तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धी जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें…
रविंद्र परांजपे मागील तीन लेखात आपण आरोग्य हीच खरी धनसंपदा होय आणि निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून इच्छा तसेच वेळ काढण्याची नितांत गरज आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी पैशाचा यथायोग्य विनियोग आवश्यक’ या मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. वास्तविक आपण सर्व जण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तसेच शिक्षण, मनोरंजन आणि इतर अनेक बाबींवर पैसे खर्च करत असतो. परंतु याबरोबरच आपण आरोग्य या जीवनावश्यक बाबीवर खर्च करत नाही. या विधानाला काही अपवाद असतील, पण ते तुलनेने कमी आढळतील. शिवाय, आरोग्यावरील खर्च एकूण खर्चाच्या तुलनेत देखील नक्कीच कमी प्रमाणात दिसून येतो. हे वाचल्यावर आपल्याला जरा विचित्र वाटेलही कारण…
शशी सामंत फार फार वर्षांपूर्वी एका नवीनच ओळख झालेला मित्राच्या गिरगावातल्या घरी गेलो होतो. थोड़ी ओळख झाल्यावर त्याच्या आईने विचारले, “काय रे, चहा घेतोस ना?” मी चटकन ‘नाही’ म्हणालो. तर ती म्हणाली, “घरी तरी नेहमी घेतोस ना! आमच्याकडे का नको?… घे आता, मी आणते…” या आग्रहाला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे वेगळे द्यायला आणखी काय असणार? चहाच! घरी दिवसाला दोन वेळा चहा पिणे, हे आमच्या घरातले आद्य कर्तव्य होते. सकाळच्या चहाबरोबर खारी-बिस्कीट, लोणी लावलेला बुरूनपाव चहात बुडवून खाल्ला तर, तो नाश्ता म्हणून ओळखायला हरकत नव्हता. दुपारच्या चहामध्ये पण काही तरी बुडवायला असायचे, निदान पुढील दोन तास तरी पोटात काही…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
